Friday, September 5, 2008

मराठी साहीत्य


अजून एक आठवण
वीसरयाची म्हणून न जपलेली
अशीच एक वेदना
समजुतदारपणे झोपलेली

अशी एक रात्र हवी
ज्याला पहाट जोडलेली नाही
अश्क्यातील गोष्ट आहे
पण मी आशा सोडलेली नाही.

सगळ तुला देऊन पुन्हा
माजी ओंन्जल भरलेली
पाहील तर तू तुजे ओंन्जल
माज्या ओन्न्जलीत धरलेली.

तरसन्याचा अनुभव मी
आभाळ बरसताना घेतला
तू नव्हतीस तर प्रत्येक थेंब
माज्या अंगोपांगी रूतला

आता मलाही जमायला लागलय
तुज्यासारख वागणं
समोर असल की गप्प राहण
रात्री कुढत जागण.

जेव्हा तू माज़ा
अलगद हात धरलास
खर सांग तेव्हा तुज्याजवल
तू कीतीसा उरलास?
पुसणार कोनी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरणसुध्हा व्यर्थ आहे.

1 comment:

Anonymous said...

unforettable moments in life is always painful better forget it.

Nice Poem!!!